समय निकालें भारतीय भाषाओं के लिये
कृष्णने गोवर्धन उठाया तो गोप-गोपियोंने लाठीका टेक दिया - रामने सेतू बाँधा तो गिलहरीने हाथ बँटाया। आप भी हिंदी व भारतीय भाषाओंके लिये योगदान दें। इन्स्क्रिप्ट कीबोर्ड लेआउट सीखें। यह कक्षा पहली के पाठानुरूप (अआइई, कखगघचछजझ...) चलता है और उतनाही सरल है। फिर आप आटवीं फेल, अंग्रेजी न जाननेवाले बच्चोंको भी पाँच मिनटमें संगणक-टंकन सिखाकर उनकी दुआएँ बटोरिये।

Saturday, December 25, 2010

तेलगी लेखावरील प्रतिक्रिया

योग्य सूचना
14 Jan, 2004, 2058 hrs IST
लीना मेहेंदळे यांचा लेख वाचला. लेखिकेने व्यक्त केलेले विचार अत्यंत योग्य आहेत. घोटाळ्याअंतर्गत झालेले विविध खटले एकाच वेळी न्यायप्रविष्ट करून एकाच न्यायालयात चालविण्यात खूप वेळ वाया जातो. त्यापेक्षाही दुदैर्वाची बाब म्हणजे '' घोटाळे करा , पैसे कमवा , उडवून मौज-मजा करा. दहा-बारा वषेर् खटला चालवून थोडीफार (झालीच तर) शिक्षा भोगा '' हा मेसेज समाजात जातो. त्यामुळे कायद्याची जरब बसत नाही. सुप्तावस्थेतील गुन्हेगार प्रोत्साहित होतात.

कायद्यातील त्रुटी आणि पळवाटा यांचा फायदा घेऊन आरोपी नेहेमीच तुरुंगाबाहेर राहतात. सर्वसामान्य नागरिक एखाद्या महिन्यानंतर असे घोटाळे विसरत जातो ; कारण त्या दरम्यान एखादा नवीनच घोटाळा वर्तमानपत्रातून झळकलेला असतो.

तेव्हा प्रत्येक प्रकरण ताबडतोब न्यायालयात प्रविष्ट करून तो खटला निकालात काढावा आणि शिक्षा होईल , असे लवकरात लवकर करावे. असे जर होत नसेल तर या संदर्भात एखादी जनहित याचिका दाखल करता येते का हे पाहावे.

डॉ. विजय गजेंदगडकर , डॉ. भरत आगाशे , डॉ. त्र्यंबक मगरे.
स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन सेमिनार
19 Jun 2010, 0336 hrs IST
'मटा' आणि 'वेध अकॅडमी'चा पुढाकार
म. टा. प्रतिनिधी

सरकारी नोकऱ्यांना नाके मुरडण्याचा काळ आता इतिहासजमा झाला आहे. यूपीएससी आणि एमपीएससी या स्पर्धापरीक्षांमध्ये यश मिळवून मानाची सरकारी नोकरी करणाऱ्यांचे प्रमाण हळूहळू वाढत आहे. या परीक्षांच्या तयारीसाठी मार्गदर्शन करणाऱ्या सेमिनारचे आयोजन 'महाराष्ट्र टाइम्स' आणि 'वेध आयएएस अॅकेडमी'ने केले आहे. रविवार, २० जून रोजी ठाण्यातल्या थोरले बाजीराव पेशवे सभागृह, जोशी-बेडेकर कॉलेज, ठाणे (प.) येथे दुपारी ३ वाजता हा सेमिनार होणार आहे. यावेळी महाराष्ट्र राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव लीना मेहेंदळे (आयएएस), इन्कम टॅक्सचे असिस्टण्ट कमिशनर मारुती मड्डेवाड (आयआरएस) आणि इन्कम टॅक्सचे असिस्टण्ट कमिशनर अभिषेक मेश्राम विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील, त्याचबरोबर आपले स्पर्धा परीक्षेचे अनुभवही सांगतील. अधिक माहितीसाठी संपर्क : ९३२११७४१००, ९८७०७७४१००, ९८२०६७३१४७.

भांडारकर संस्थेवर महिलांचे राज्य

भांडारकर संस्थेवर महिलांचे राज्य
- म. टा. प्रतिनिधी

भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेच्या मानद सचिवपदी डॉ. सरोजा भाटे निवडून आल्या असून त्यांच्यासह एकंदर आठ महिलांना कार्यकारिणीवर स्थान मिळाले आहे. त्यामध्ये नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाच्या लीना मेहेंदळे आणि संस्थेच्या उपाध्यक्षपदी डॉ. लीला अर्जुनवाडकर यांचा समावेश आहे.

संस्थेचे मावळते मानद सचिव डॉ. मो. गो. धडफळे यांना १०, तर भाटे यांना १३ मते मिळाली. संस्थेच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी मेहेंदळे यांना १३; तर त्यांचे प्रतिस्पधीर् डॉ. दीपक टिळक यांना १० मते पडली. राज्य सरकारच्या प्रतिनिधी म्हणून मेहंंेदळे यांची निवड प्रथमच होत आहे.

याशिवाय संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या पाच जागांवर डॉ. मैत्रेयी देशपांडे, डॉ. शोभना गोखले, प्रा. कल्याणी नामजोशी यांच्यासह डॉ. शि. द. शिंदे, डॉ. प्रमोद लाळे यांची निवड झाली. भांडारकरवर 'रमाराज्य' निर्माण झाल्याची गमतीदार प्रतिक्रिया संस्थेचे माजी कोषाध्यक्ष आणि नियामक मंडळाचे विद्यमान उपाध्यक्ष डॉ. वसंतराव गाडगीळ यांनी व्यक्त केली. महिलांचे प्रमाण वाढल्यामुळे संस्थेतील थांबलेली कामे मागीर् लागतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

संस्थेच्या विश्वस्तपदी भगवानराव देशमुख तसेच डॉ. म. के. ढवळीकर यांच्याही बिनविरोध नेमणुका पुन्हा एकदा झाल्या. कोषाध्यक्षपदी डॉ. गो. त्र्यं. पानसे यांची निवड झाली, तर संस्थेच्या अध्यक्षपदी अॅडव्होकेट सदानंद उर्फ नंदू फडके यांची निवड झाली.

अनीस अहमद यांची केस सोनिया दरबारी

3 Apr, 2007, 1641 hrs IST
दिनेश कानजी

दुग्धविकास विभागाचे मंत्री अनीस अहमद आणि प्रधान सचिव यांच्यातल्या हेवेदाव्यांची परंपरा कायम आहे. उत्तम खोब्रागडे यांच्यानंतर आता दुग्धविकास खात्याच्या प्रधान सचिव पदी आलेल्या लीना मेहेंदळे यांच्यातला वाद विकोपाला गेलाय. विभागातल्या अधिकाऱ्यांशी अनीस अहमद यांचे वर्तन अत्यंत असभ्यपणाचे असून त्यांची भाषा अत्यंत शिवराळ असते, अशा आशयाची तक्रार यापूवीर्च राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडे गेली आहे. परंतु इथे हा विषय थांबेल अशी अजिबात शक्यता नसून हे प्रकरण आता थेट सोनिया दरबारी जाणार अशी चिन्हं आहेत.

उत्तम खोब्रागडे दुग्धविकास खात्याच्या प्रधान सचिवपदी असताना मंत्री अनिस अहमद यांच्याशी त्यांचे संबंध विकोपाला गेले होते. अनिस अहमद यांनी खोब्रागडे आपले आदेश ऐकत नाहीत, अशी तक्रार थेट प्रधान सचिवांपर्यंत केली होती. दुग्धविकास विभागाच्या प्रधान सचिवपदावरून खोब्रागडे यांची बदली होईपर्यंत हा वाद कायम होता. त्यांच्या जागी लीना मेहेंदळे यांची नियक्ती झाल्यानंतर हा प्रकार थांबेल, अशी शक्यता वाटत होती. परंतु पुन्हा त्याच प्रकाराची पुनरावृत्ती होऊ लागली.

नियमात न बसणारी कामं करण्यासाठी अनिस अहमद दबाव आणतात आणि ती काम ऐकली नाही, की अधिकाऱ्यांशी अत्यंत शिवराळ भाषेत बोलतात अशा तक्रारी त्यांच्याबद्दल होऊ लागल्या. महिला अधिकारी या प्रकारामुळे जास्त हादरल्या आहेत. याबाबत राज्यपाल एस.एम. कृष्णा आणि मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यापर्यंत तक्रारी गेल्या. पण यानंतरही अहमद यांच्या वर्तनात काडीचाही फरक पडला नसल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्याचा निर्णय आता दुग्धविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतला आहे. अनिस अहमद यांनी आपली वर्तणूक न सुधारल्यास त्यांच्याविरोधात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे दाद मागण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. महत्त्वाच्या कामासाठी दिल्लीत असलेल्या लीना मेहेंदळे यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, की दुग्धविकास विभागच्या मंत्र्यांकडून अधिकाऱ्यांना मिळणारी अपमानास्पद वागणूक ही गंभीर बाब आहे. हा विषय धसास लावण्यासाठी जिथपर्यंत शक्य आहे तिथपर्यंत जाण्याची आमची तयारी आहे.

याप्रकरणी अनिस अहमद यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.

Thursday, November 18, 2010

Today 19.11 2010 chat with VM
[Vikrant Mandape]
7:33pm
Hi heard a story from a 80 yrs old head master.
[Vikrant Mandape]
7:34pm
its about you
[You]
7:34pm
can't be I am not that old
[Vikrant Mandape]
7:34pm
and his niece
wait
let me complete
[You]
7:35pm
who -- what name ?
[Vikrant Mandape]
7:35pm
she was a girl shinde patil a orphan
[You]
7:35pm
pl complete
[Vikrant Mandape]
7:35pm
you took initiative to marry her
the groom was from gujarat
the way he told
i was overhelmed
complete!
have you written about this?
[You]
7:37pm
no
[Vikrant Mandape]
7:37pm
nice meeting you
[You]
7:38pm
may I ask who -- what his name -- this old man? Is he from sangli ?
[Vikrant Mandape]
7:38pm
yes
he is v y patil
my neighbour in satara
he was very happy to recall you
[You]
7:39pm
Pl Give him my thanks. I survive on the blessings of such people.
[Vikrant Mandape]
7:40pm
we all thank you
[You]
7:40pm
how did the topic come to me?
[Vikrant Mandape]
7:40pm
for keeping the flame alive
he has an accident with head injury
[You]
7:41pm
Now ?
[Vikrant Mandape]
7:41pm
we the GALLIWALLAS neighbours, are trying to stretch his memory
he is a nice story teller
but i feel proud to hear this story
[You]
7:42pm
which village and what about his family members?
[Vikrant Mandape]
7:42pm
bhilawadi
the girl was thrown away by her mother and father in her adolesence
she went to pune from mumbai her that time home
she was 14 yrs old
police took her to some anathalaya for women
she was shifted to sangli
there she completed 18 years
groom was keen on marring a orphan
he visited and 3 times observed her taking care of work
[You]
7:46pm
I am really surprised. U say u r trying to strech his memory. DId he have a memory loss?
[Vikrant Mandape]
7:47pm
yes
he was hit by schooter
lower back side of his head
now he is very well
{his only son is neurologist
[You]
7:48pm
How old was the incidence? And out of such partial loss he is recalling me?
[Vikrant Mandape]
7:49pm
6 months
he recalls you very well
but see, i got a heart warming true story out of it
[You]
7:50pm
Sangli and Sanglikars still keep surprising me.
[Vikrant Mandape]
7:50pm
i hope you will write about such incidents
and i am shure your life is full of them
[You]
7:58pm
In childhood I was very impressed by the story of hatimtai -- whose motto was NEKI KAR DARIYA ME DAL. Don't recount it.
I know, the hectic schedule of DC
the desire for UN TO THE LAST
that makes difference.
I am obliged for sharing past 10 minutes with you
thank you again
see you
bye
[You]
8:02pm
Also, when you do a good job, then mostly u r not thinking of recounting. That has to come naturally as it came for Mr. Patil
thanks
and bye
------------------------------------------------
truth is I am not able to recall the incidence, but yes there is the hazy, blurred face of a girl matching this description somewhere in my mind.

Monday, October 25, 2010

poking my nose 2

Leena Mehendale October 17 at 7:38pm
your info pl.??
Jayesh Pathak October 17 at 7:40pm Report
Mam,I am Livestock Development Officer, 23years service.Native of North Maharashtra.
Leena Mehendale October 18 at 1:20am
dont remember having met u. where are u posted now and in 2007?
Jayesh Pathak October 18 at 1:27am Report
At Jalgaon.I was relieved from Nashik ZP and Nandurbar ZP didi not allow me to resume duty.I had to wait for 9 long months.Shri.Ma.Na. Kamble sir gave me promise that he will discuss with you and find solution.You ordered and I was posted at Veterinary Dispensary Torkheda.I did not meet you but since the case was genuine,You issued order sympathetically to end my sufferings.Thanks for that.Kamble sir told Not to meet you Even for Thanks Giving.You dislike all that.
Jayesh Pathak October 18 at 11:03am Report
Please,Let me correct.I am posted at Veterinary Dispensary Torkheda,Taluka Shahada ,D-Nandurbar. Till today I am at Torkheda.Since I am the Only person who can take care of my old parents,staying at Shahada,Torkheda 30 km from Shahada is suitable posting for me and parents.
Leena Mehendale October 25 at 4:48pm
Thanks and great to see u operating internet and facebook from such a small place. I hope ur parents are fine and I deserve their blessings once in a while.

Saturday, September 25, 2010

'मटा' आणि 'वेध अकॅडमी'चा पुढाकार

The Maharashtra Times -Breaking news, views. reviews, cricket from across India


स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन सेमिनार
19 Jun 2010, 0336 hrs IST

SMS NEWS to 58888 for latest updates

'मटा' आणि 'वेध अकॅडमी'चा पुढाकार


म. टा. प्रतिनिधी

सरकारी नोकऱ्यांना नाके मुरडण्याचा काळ आता इतिहासजमा झाला आहे. यूपीएससी आणि एमपीएससी या स्पर्धापरीक्षांमध्ये यश मिळवून मानाची सरकारी नोकरी करणाऱ्यांचे प्रमाण हळूहळू वाढत आहे. या परीक्षांच्या तयारीसाठी मार्गदर्शन करणाऱ्या सेमिनारचे आयोजन 'महाराष्ट्र टाइम्स' आणि 'वेध आयएएस अॅकेडमी'ने केले आहे. रविवार, २० जून रोजी ठाण्यातल्या थोरले बाजीराव पेशवे सभागृह, जोशी-बेडेकर कॉलेज, ठाणे (प.) येथे दुपारी ३ वाजता हा सेमिनार होणार आहे. यावेळी महाराष्ट्र राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव लीना मेहेंदळे (आयएएस), इन्कम टॅक्सचे असिस्टण्ट कमिशनर मारुती मड्डेवाड (आयआरएस) आणि इन्कम टॅक्सचे असिस्टण्ट कमिशनर अभिषेक मेश्राम विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील, त्याचबरोबर आपले स्पर्धा परीक्षेचे अनुभवही सांगतील. अधिक माहितीसाठी संपर्क : ९३२११७४१००, ९८७०७७४१००, ९८२०६७३१४७.

Friday, September 24, 2010

वीज -- आदित्य-- रसिक साहित्य मधे नोंद

वीज -- आदित्य -- रसिक साहित्य मधे नोंद

महाराष्ट्राच्या सुजाण जनतेस आवाहन... अमृतयात्री गट

महाराष्ट्राच्या सुजाण जनतेस आवाहन ... अमृतयात्री गट

संगणकीय मराठीच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या मुख्य सचिव श्रीमती लीना मेहेंदळे यांनी पुढाकार घेतल्यामुळे.....दपक पवार यांचा ब्लॉग

ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारी व प्रसिद्ध मराठी ब्लॉगर लीना मेहेंदळे, संगणक तज्ज्ञ माधव शिरवळकर आणि 'साधना' साप्ताहिकाचे कार्यकारी संपादक विनोद शिरसाठ हे या स्पर्धेचे परिक्षक ...
स्टार माझातर्फे 'ब्लॉग माझा' स्पर्धा
२० सप्टें./मुंबई
स्टार माझा तर्फे मराठी ब्लॉगर्सकरीता घेण्यात येत असलेल्या ब्लॉग माझा या स्पर्धेकरीता प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत.
मराठी ब्लॉग विश्वातील ही अशी पहिलीच स्पर्धा असून, यंदा स्पर्धेचे तिसरे वर्ष आहे. ही स्पर्धा निःशुल्क असून, पहिले तीन विजेते व दहा उत्तेजनार्थ विजेते यांना स्टार माझातर्फे पारितोषिके देण्यात येणार आहेत. या शिवाय स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ स्टार माझावरून प्रक्षेपित करण्यात येणार आहे. स्पर्धेचा निकाल ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल. ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारी व प्रसिद्ध मराठी ब्लॉगर लीना मेहेंदळे, संगणक तज्ज्ञ माधव शिरवळकर आणि 'साधना' साप्ताहिकाचे कार्यकारी संपादक विनोद शिरसाठ हे या स्पर्धेचे परिक्षक आहेत.
इच्छुक स्पर्धकांनी आपले नाव, पत्ता, व्यवसाय आणि ब्लॉगची लिंक blogmajha3@gmail.com या पत्त्यावर १५ ऑक्टोबर २०१० पर्यंत पाठवावी, असे आवाहन स्टार माझाचे असोसिएट प्रोड्युसर प्रसन्न जोशी यांनी केले आहे.

दादर सार्वजनिक वाचनालय येथे संपन्न झालेल्या "मराठी ब्लॉगर्स" संमेलनामुळे मला झालेला फायदा म्हणजे इन्स्क्रिप्ट टंकलेखनाचे महत्त्व (नव्याने) समजले. लीना मेहेंदळे यांनी इंग्रजीतून विचार करण्यास भाग पाडणारे फोनेटिक तंत्र विसरा व इन्स्क्रिप्ट पद्धतीने टंकलेखन.....shantanu oak

सोनियाचा दिनु…....रविवार दि. ९ मे रोजी दादर येठील दादर सार्वजनिक वाचनालयाच्या हॉलमध्ये... by देवेंद्र चुरी nice blog about blogger's meet in mumbai

मराठी ब्लॉगर्स स्नेह मेळावा, मुंबई (दि. ९ मे २०१०)

प्रकाश विश्व मधे सोनं देणारे पक्षी

http://webcache.googleusercontent.com/search?q=cache:R9G8SOYov6UJ:www.pustakvishwa.com/node/962/books1%3Fpage%3D1+%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%BE+%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B3%E0%A5%87&cd=91&hl=en&ct=clnk&gl=in

Monday, September 6, 2010

functions attended and work done

Not my regular practice but as and when remembered ---
Functions attended
Delhi -- On 26.08.10 Rashtriya samskrit Sansthanam -- Special guest at their samskrit day celebrations. Further disc with RV Tripathi and Chande (Kalidas sans. Vidyapeeth, Nagpur)
Promised to open one chapter on my FB for samskrit antakshari.
Afternoon PCRA. Evening -- met Mark Tully with Butani and Sagar, Later Taradatt in CS office
On 28.08.10 Lecture to girl students of Janaki -???-- College on Easy Hindi Learning on Computers.
Raipur --On 28.08.10 IASRD's program for sensitizing school children on global warming -- Chief guest. Also sent one article to Sneh on the subject
Raipur --On 28.08.10 - Bhartiya Vidya Bhavan prog -- main speaker on "Computer Yug Mein Sanskrit"
Met Mahant Ram Sundar Das, Stayed at Indira Mishra

Friday, August 13, 2010

फड पद्धतीबाबत

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6302988.cms

Saturday, June 26, 2010

ref to my article on Sati

In the book
Backgrounder on the Women’s Movement in India
-by Shubha Chacko
brought out by the Centre for Education and Documentation (CED)
chapter VIII mentions about my article on Sati
See this link --
http://doccenter.org.in/docsweb/Gender/chapters/chapter8.htm

Saturday, April 24, 2010

About 420 — and 415, 409, 405 from IE

Indian Express Saturday , Apr 24, 2010 at 0151 hrs
Vinay Sitapati column
As allegations fly against Indian Premier League Commissioner Lalit Modi, one specific allegation is that Multi-Screen Media (formerly Sony Entertianment Television, India) paid US dollars 80 million as ‘facilitation fees’ to reacquire the telecast rights of the IPL. The allegation is that this amount was paid to Lalit Modi, in return for telecasting rights. These are unproven. But hypothetically, if the case is proved, VINAY SITAPATI examines some of the laws that Modi would have violated (for just this one allegation), and the possible punishment that he might face:

Money laundering

Under the Prevention of Money Laundering Act, 2002, anyone who is “connected with the proceeds of crime and projecting it as untainted property” is guilty of money laundering. This is a broad definition, and punishment under the Act is between three to seven years in jail, including a fine. But according to Sanjeev Sachdeva, partner (indirect taxes) in the law firm Luthra & Luthra, this Act’s real power is that “once notice is issued, the tainted assets can be siezed”. In other words, Modi’s assets could be siezed even while the case drags on.

Tax avoidance
Under the Income Tax Act, if a taxpayer conceals his income, he is liable to pay upto 300 per cent of the tax avoided, along with interest. If income tax officials are able to prove that Modi received some of the 80 million dollars, he will have to pay penalties on the tax avoided. In addition, Section 276C provides the possibility of a jail sentence ranging from six months to seven years for a “wilful attempt to evade tax”. But this clause is hardly ever invoked, especially for first time offenders, says a tax expert from a prominent consultancy firm, who did not wish to be identified as he was advising an interested party.
Criminal breach of trust

A Delhi-based criminal lawyer, who wished to remain unnamed as he is involved in the matter, says that “ in case of ‘corruption’ in a private organisation, the charge most usually employed is criminal breach of trust.” If the Indian Premier League is in fact a private body, then Modi could be booked under Section 405 of the Indian Penal Code which penalises those who, when “entrusted with property, or with any dominion over property, dishonestly misappropriates” it. The punishment, defined in Section 409, can be upto ten years in jail, including a fine.

Cheating
If allegations are proved against Modi, that would mean that a fellow-bidder to the broadcasting rights was cheated out of their right to transparent auction by Lalit Modi. These competitors could file an FIR against Modi for cheating, defined under Section 415 of the IPC, and punishable under Section 420 with a fine and/or imprisonment upto seven years.

Corruption?
Whether Modi would be guilty of “corruption” depends on whether he is a “public servant”. This seems unlikely given that in 2005, the Supreme Court has held that the IPL’s parent body, the BCCI, is not the “state”, though it carries out a public service and must be open to public scrutiny. Besides, Modi may not fit into any of the definitions of “public servant” in Section 2 (c) of the Prevention of Corruption Act or Section 21 of the Indian Penal Code. As Supreme Court senior advocate Rajeev Dhavan says: “IPL may be a private body engaging in a public function, but under criminal law, it is unlikely that Modi can be considered a public servant.” However, if Modi is found to be a “public servant”, he could face punishment ranging from six months to five years under Section 7 of the Prevention of Corruption Act.
-----------------------------------------------------------

Thursday, March 18, 2010

महिला अत्याचारांसाठी फास्ट ट्रॅक कोर्ट

महिला अत्याचारांसाठी फास्ट ट्रॅक कोर्ट

16 Jun, 2007, 0022 hrs IST
म. टा. प्रतिनिधी

महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी 'फास्ट ट्रॅक कोर्टां'ची स्थापना करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी येथे जाहीर केले. हुंडा प्रतिबंधक सल्लागार समितीच्या मंत्रालयातल्या बैठकीत ते बोलत होते.

हुंडाबळी प्रकरणात पुराव्याअभावी सुटणाऱ्या व्यक्तींचे प्रमाण अधिक आहे. अशा प्रकरणात शेजारी साक्ष द्यायला पुढे येत नाहीत ही दुदैर्वाची बाब आहे. या पार्श्वभूमीवर न्यायसहायक विज्ञानाची मदत घेऊन अधिकाधिक पुरावे गोळा करण्याच्या सूचना देण्यात येतील, असे ते म्हणाले.

हुंडाबळीच्या गुन्ह्यांच्या तपासात हलगजीर् करणाऱ्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. तसेच गेल्या पाच वर्षांमध्ये सरकारी सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांनी हुंडा घेतला नाही, याबाबतचे त्यांचे अॅफिडेव्हिट सादर करण्याची कार्यवाही सामान्य प्रशासन विभागातफेर् करण्याच्या विषयावर बैठकीत चर्चा झाली.

राज्यातील प्रत्येक पोलिस स्टेशन आणि महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयात हुंडा प्रतिबंधक अधिकाऱ्यांच्या नावाचा व त्यांच्या कार्यालयाचा तपशील असलेला फलक ठळकपणे लावण्याच्या सूचना यावेळी आर. आर. यांनी दिल्या.

या बैठकीस राज्यमंत्री धर्मराव बाबा अत्राम, हुंडा प्रतिबंधक सल्लागार समितीच्या सदस्य आमदार उषा दराडे, श्ाीमती मृणालताई गोरे, शारदा साठे, आ. डॉ. नीलम गोऱ्हे, निर्मला सामंत-प्रभावळकर, लीना मेहेंदळे, गृह विभागाचे प्रधान सचिव पी. पी. श्ाीवास्तव, माहिती व जनसंपर्क महासंचालक मनीषा पाटणकर-म्हैसकर उपस्थित होते.

आर्थिक मागासांना आरक्षण

आर्थिक आरक्षणाला सरकार अनुकूल
8 Mar 2008, 0416 hrs IST
मागासवर्ग आयोगाची माहिती
म. टा. प्रतिनिधी, मुंबई

आर्थिक मागासांना आरक्षण देण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याचे राष्ट्रीय आर्थिक मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष एस. आर. सिन्हा यांनी सांगितले. ते नुकतेच मुंबईत आले होते.

अनुसूचित जाती, जमाती व ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता, आथिर्क मागासांना (ईबीसी) नोकरी आणि शिक्षणांत आरक्षण देण्याचे नियम निश्चित करण्यासाठी केंदाने हा आयोग स्थापला आहे. आथिर्क मागासांचा विकासासाठी काय उपाययोजना कराव्यात, याविषयी प्रत्येक राज्याचे मत जाणून घेऊन शिफारसी वर्षाअखेर संसदेला सादर केल्या जातील, असे त्यांनी सांगितले.

सध्या एकूण आरक्षणाची मर्यादा ५० टक्के आहे. त्यात ईबीसींसाठी पाच ते १५ टक्के आरक्षण असावे, अशी मागणी होत असल्याचे सिन्हा म्हणाले. या भेटीत कोणत्याही राजकीय पक्षांनी मते मांडली नाहीत. पण काही संस्थांनी मते नांेदवली. सरकारने आयोगासमोर बाजू मांडली असून ईबीसींना किती आरक्षण द्यावे; याचा प्रस्ताव तयार आहे. हा प्रस्ताव कॅबिनेट बैठकीत मांडल्यानंतरच माहिती देता येईल, असे सामान्य प्रशासन खात्याच्या प्रधान सचिव लीना मेहेंदळे यांनी सांगितले.

मुखी विठ्ठलाचे नाम आणि हाती सुताचा धागा

मुखी विठ्ठलाचे नाम आणि हाती सुताचा धागा
-- मोतीचंद बेदमुथा। उस्मानाबाद

ज्ञानेश्वर माऊलींनी एक तरी ओवी अनुभवण्याचा दिलेला संदेश आणि महात्मा गांधीजींच्या स्वदेशीच्या नाऱ्यातून निघालेला सुतकताईचा कर्मयोग यांचा अनोखा मिलाफ यंदा वारकऱ्यांच्या दिंडीतून साधला जात आहे. मुखाने विठ्ठलाचे नाव घेता घेता हातातल्या टकळीवर सुताचा धागा तयार करणार आहेत. या सुतातून तयार झालेले वस्त्र यंदाच्या आषाढी एकादशीला पांडुरंगाला अर्पण करण्यात येणार आहे.

मुखाने विठ्ठलाचे नाव घेत लाखो वारकरी पायी पंढरपूरला जातात. हरिनामाचा उच्चार करीत चालताना हातातल्या टकळीवर कापसापासून धागा तयार केला तर त्यापासून चांगले उत्पन्न मिळू शकेल अशी कल्पना राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागातील प्रधान सचिव लीना मेहेंदळे यांना सुचली. या संकल्पनेस अखिल भारतीय वारकरी मंडळाचे प्रकाश बोधले यांनी साथ दिली. वारकऱ्यांना सुतकताईचे प्रशिक्षण देण्यासंदर्भात मराठवाड्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात बैठका घेण्यात आल्या. छोट्या चरख्याप्रमाणे हातातील टकळीवर धागा तयार कसा करायचा आणि त्यापासून वस्त्र कसे बनवायचे याचे प्रशिक्षण दिंडीत सहभागी होणाऱ्या ५० महिलांना देण्यात आले.

ज्याप्रमाणे हरिनाम घेता घेता सावता माळी मळा फुलवतो, संत गोरा कुंभार माती तुडवितो आणि जनाबाई गोवऱ्या थापते त्याप्रमाणेच वारकरी हरिनाम घेत घेत हातातल्या टकळीवर सुताचा धागा तयार करणार आहेत. फावल्या वेळेत आणि अत्यल्प भांडवलात हा उद्योग करण्याची संधीही यानिमित्ताने वारकऱ्यांना मिळेल, अशी माहिती प्रकाश महाराज बोधले यांनी दिली. तसेच यावेळी दिंडीत चालत जाताना वारकरी गावागावांत स्वच्छतेचा संदेशही देणार आहेत.

......

पालखीचे स्वागत

मुखी ज्ञानबा-तुकारामाचे नाव आणि मनात विठूरायाला भेटण्याची आस घेऊन वारीला निघालेला शेगाव येथील गजानन महाराजांच्या पालखीतील हजारो वारकऱ्यांचा मेळा सोमवारी उस्मानाबादमध्ये दाखल झाला. पालखीतील गजानन महाराजांच्या प्रतिमेचे व पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी रस्त्याच्या दुतर्फा गदीर् केली होती. पालखीचे आगमन होताच शहरानजिक श्री ज्ञानेश्वर मंदिर विश्वस्त मंडळाच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. ही पालखी सोमवारी उस्मानाबादमधील 'लेडिज क्लब'च्या प्रांगणात विसावली आहे.

बाल हक्क आयोगाची वाटचाल

राज्य बाल हक्क आयोगाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात
5 Feb 2009, 0254 hrs IST
- आशा कुलकर्णी

मुलांचे प्रश्ान् आणि त्यांचा विकास याकडे अधिक लक्ष पुरवता यावे, यासाठी केंदीय आयोगाच्या धतीर्वरच राज्य सरकारच्या महिला व बाल कल्याण खात्याअंतर्गत स्थापन करण्यात येणाऱ्या बाल हक्क आयोगाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. या आयोगासाठी २३ कोटींचे बजेट मंजूर करण्यात आले असून आयोगाच्या कामकाजाची दिशा तसेच कार्यकक्षेसंदर्भातील प्रस्ताव येत्या १० दिवसांत मंत्रिमंडळापुढे सादर करण्यात येणार आहे.

आनंददायी शिक्षण देणे, कुपोषण निराकरण करणे, स्त्रीभ्रूण हत्या थांबवणे, बालगुन्हेगारीला आळा बसविणे, मुलांना कौशल्य शिक्षण देणे, बालगुन्हेगारांचा तातडीने निकाल लावणे अशा व्यापक उद्देशाने हा बाल हक्क आयोग स्थापन करण्यात येत आहे. या आयोगासाठी अध्यक्ष, तसेच सहा सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई हायकोर्टातील वकील जयस्वाल यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली असून मुंबई, नागपूर, जळगाव, परभणी, नांदेड अशा विविध ठिकाणच्या सदस्यांचा या बाल हक्क आयोगाच्या समितीत समावेश असल्याची माहिती बालहक्क आयोगाच्या सचिव आणि राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव लीना मेहेंदळे यांनी दिली.

या आयोगाच्या कामकाजासाठी नियमावली तयार करण्यात आली असून त्याद्वारे राज्याला काही विशेष नियम लागू करण्यात येणार आहेत. याची प्रत विधी व न्याय खात्याकडे पाठवून नंतर ती मंत्रिमंडळापुढे सादर करण्यात येणार असल्याचे त्या म्हणाल्या. बालकांकडून येणाऱ्या तक्रारींची चौकशी करून त्याचे निराकरण करण्याचे महत्त्वाचे काम या आयोगामार्फत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्रिमंडळाने आयोगासाठी १२ पदे भरण्यास परवानगी दिली असून लोगो निश्चित करण्यात आला आहे. 'स्वप्न बलशाली राष्ट्राचे, बाल मतांच्या सन्मानाचे' हे ब्रीद वाक्यही निश्चित झाल्याचे मेहेंदळे यांनी सांगितले.

बालगुन्हेगारीच्या केसेस लवकरात लवकर निकाली लागव्यात यासाठी चाईल्ड कोर्टावर भर देण्यात येणार आहे. तसेच बालसुधार केंदातील मुलांची तेथून सुटका झाल्यानंतर त्यांना उच्च शिक्षण व तंत्रज्ञान कौशल्यावर आधारित शिक्षण मिळावे, या उद्देशाने महाराष्ट्रापुरती इन्स्टिट्यूट स्थापन करण्याचा प्रस्ताव पुण्याच्या बाल आयुक्तालयाने सादर केला असल्याचेही त्यांनी सांगितले. बाल हक्क आयोगाच्या वेबसाईटचे काम पूर्ण झाल्याचे त्या म्हणाल्या.

Friday, February 26, 2010

'संगणकाची जादुई दुनिया' पुस्तक उपयुक्त - मुख्यमंत्री


प्रशासनात गतीमानता आणण्यासाठी 'संगणकाची जादुई दुनिया' पुस्तक उपयुक्त - मुख्यमंत्री

प्रशासनात गतीमानता आणण्यासाठी तसेच पेपरविरहीत प्रशासनासाठी 'संगणकाची जादुई दुनिया' हे पुस्तक उपयुक्त ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.


साहित्य संस्कृती मंडळातर्फे प्रकाशित व माजी सनदी अधिकारी लीना मेहेंदळे लिखित संगणकाची जादुई दुनिया या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री फौजिया खान, गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव चंद्रा अय्यंगार, अल्पसंख्याक विकास विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती थँक्सी थेकेकरा, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अजितकुमार जैन, मुंबई महानगरपालिका आयुक्त स्वाधीन क्षत्रिय, मुख्यमंत्र्यांचे सचिव नितिन करीर, साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

ग्रामीण तसेच जिल्हा पातळीवरील प्रशासनात संगणकाचा वापर अधिक वाढण्याची अपेक्षा असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, संगणकामुळे फाईलींचा निपटारा जलदगतीने होत असल्याने प्रशासनात गतीमानता आली आहे. यामुळे प्रशासन लोकाभिमुख होण्यास मदत झाली आहे.

संगणक वापराविषयीची भीती मनातून काढून टाकण्याची गरज असल्याचे सांगून राज्यमंत्री फौजिया खान म्हणाल्या की, हे पुस्तक शासकीय कर्मचारी, शाळाबाह्य विद्यार्थ्यांना देखील दिशा देणारे ठरेल.

यावेळी मधु मंगेश कर्णिक म्हणाले की, समाजोपयोगी पुस्तक प्रकाशनावर साहित्य संस्कृती मंडळाचा भर राहिला आहे. त्यातूनच या पुस्तकाची निर्मिती झाली आहे.

पुस्तक लिहिण्यामागची भूमिका विषद करताना लीना मेहेंदळे म्हणाल्या की, संगणक शिकण्याच्या युक्त्या वापरुन कामात सुलभता आणता येते. इंग्रजी वाचता न येणार्‍या लोकांसाठी संगणकाचा वापर सोप्या पद्धतीने कसा करावा यासाठी हे पुस्तक लिहिले आहे.